Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत अजून केंद्राकडून का आली नाही?, विरोधकांचा सवाल, विधानपरिषदेत गदारोळ
Farmers Compensation: राज्यात २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्र सरकारकडून अजून मदत का मिळाली नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गदारोळ झाला.
शशिकांत शिंदे आणि मंत्री मकरंद जाधव- पाटील.(Agrowon)