Water Distribution Fight: लढा सुरूच... आधी धरणासाठी, आता समन्यायी पाणी वाटपासाठी!
Anandrav Dada Patil: शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून शिक्षण क्षेत्रात मोठे कर्तृत्व गाजवल्यानंतर निवृत्त झाल्यावरही आनंदराव दादा पाटील यांनी जन्मभूमीतील धरणासाठी लढा दिला. धरण आणि धरणग्रस्ताचे पुनर्वसन यशस्वी केल्यावर समन्यायी पाणी वाटपासाठी आज वयाच्या ९८ व्या वर्षीही आनंदराव दादा पाटील यांची धडपड सुरूच आहे.
Fight for equal water distribution in MaharashtraAgrowon