Ahilyanagar Farmers Support: गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून ११८ कोटी ६३ लाख ६४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
₹118 Crore Crop Insurance Approved for AhilyanagarAgrowon