Krushi Samruddhi Scheme: अर्थसंकल्पात निधी नसल्याने कृषी समृद्धी योजनेवर प्रश्नचिन्ह
Farmer Welfare Scheme: मागील अर्थसंकल्पात दरवर्षी ५,००० कोटी रुपये, पाच वर्षांसाठी २५,००० कोटी रुपयांचा तरतूद असलेल्या या योजनेची सुरवात एक रुपयांत पीक विमा योजना बंद करून वाचणाऱ्या निधीपासून करण्यात आली होती.