Self Reliant India: आत्मनिर्भर भारतासाठी शेती, शेतकरी केंद्रस्थानी : डॉ. शरद गडाख

Farmer Empowerment: आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यात शेती क्षेत्राची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विद्यापीठे, शासकीय-निमशासकीय विभाग, सहकारी तसेच खासगी संस्थांनी एकात्मिक पद्धतीने काम करण्याची गरज आहे.
Self Reliant India
Agriculture and Farmers at the Heart of a Self-Reliant IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com