Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही
Crop Loss in Maharashtra : शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त होताच, राज्य सरकार लवकरात लवकर मदत करेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे.