Soldier Village Story : ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू...
Indian Army Village Story: एका हिंदी चित्रपटातील या सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक गिरगावला समर्पक ठरतात. गावातील तब्बल ७०० सैनिकांनी देशसेवेत मोलाचे योगदान दिले आहे. दोनशेहून अधिक तरुण भारतीय लष्करात कर्तव्य बजावत आहेत.