Farmer Success Story: कथा पुतळा आक्का आणि विलास आबांची...
Vegetable Farming: मस्कर दांपत्याने पाच- पाच रुपयांच्या भाजीच्या पेंढ्या विकून, केवळ उदरनिर्वाह नाही केला, तर ५० लाखांची जमीन खरेदी केली. त्यांचा हा प्रवास समजून घेतला पाहिजे असा आहे. हा प्रवास अनेक अर्थांनी समजून घ्यावा लागेल.
From Selling Vegetables for Rs 5 to Buying Land Worth Rs 50 LakhAgrowon