Pune News: राज्यातील थंडीचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्याच्या अनेक भागात २ ते ४ अंशाने घट झाली होती. .राज्यातील बहुतांशी भागात थंडी वाढली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होत आहे..Maharashtra Weather: धुळे येथे पारा हंगामातील नीचांकी ८ अंशांवर.शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकणातील काही भागात कमाल तापमानात काहीशी वाढ दिसून आली आहे. .Hawaman Andaj: उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट.राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जेऊर येथे ९ अंश झाली. जळगाव आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ अंश सल्सिअसची नोंद झाली होती. राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट झाली..सकाळी थंडीचा कडाका कायम असला तरी दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. तसेच उकाडाही जाणवत आहे. राज्यातील थंडी कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.