Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार वेळकाढूपणा करतच राहणार का?

Maharashtra loan waiver: शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणाऱ्या परदेसी समितीची स्थापना होऊन अडीच महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही या समितीने कर्जमाफीसाठीचे ठोस निकष निश्चित केलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com