vegetable spoilage reasons: फळं, भाजीपाला आणि धान्य यांची साठवणूक आपण सर्वजण करतो. पण साठवणुकीच्या वेळी तापमान, आर्द्रता आणि हवेचा वेग नियंत्रित ठेवा असं नेहमी सांगितलं जातं. पण नेमकं का? साठवणुकीत ही तिन्ही घटक महत्त्वाचे असतात कारण तापमान वाढलं तर माल लवकर खराब होतो. जास्त किंवा कमी आर्द्रतेमुळे कुज, बुरशी किंवा सुकणे यासारख्या समस्या वाढतात. हवेचा अपुरा वेग असल्यास उष्णता साचते आणि शेतमालाची गुणवत्ता घटते. हे सर्व मुद्दे एकत्रितपणे पीक टिकवण्यावर थेट परिणाम करतात. या तिन्ही घटकांचं व्यवस्थापन कसं करावं आणि ते का महत्त्वाचं आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.