MLA Kailas Patil Dharashiv: पीकविमा योजनेत राज्य सरकारने बदल का केले?

crop insurance scheme: राज्यात अतिवृष्टीने जोरदार धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने अतिवृष्टीसाठी मदत देण्याचे निकष आणि दर बदलले आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com