Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याची टीका आमदार दानवेंनी का केली?

Crop Insurance Maharashtra: पावसाळी शेतकरी कर्जमाफीच्या अटी, पीकविमा योजनेतील त्रुटी, कापूस आयात धोरणाचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आणि सौर पंप योजनांतील अडचणी यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com