Shetkari Karjmafi : २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार?

Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com