Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत?

Maharashtra weather latest Update: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com