Video
Ativrushti Madat: आमदार सिद्धार्थ खरात यांचा विधानसभेत राज्य सरकारला सवाल
crop loss compensation: राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने प्रचंड नुकसान केले. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना ठोस मदतीची आश्वासने दिल्यानंतरही केवळ एनडीआरएफच्या निकषांनुसारच मदत वितरित केली.
