Pulses MSP : तूर आणि हरभऱ्याला पिवळा वाटाणा आयातीचा फटका; याचिकेत दावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ फार क्वचित येते. त्यामुळे अशा घडामोडींची नोंद घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com