Ativrushti E-KYC : राज्यातील किती शेतकरी ई-केवायसीमुळे अनुदानापासून वंचित?

अतिवृष्टिग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज वितरणात ई-केवायसीची अडचण येत असून साडेसहा लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी न झाल्याने मदत वितरणात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसात शेतकऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करून घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मग रखडलेली मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com