Government aid for crop loss: राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला. राज्यातील सुमारे २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु आहेत आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.