Ativrushti: अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन खरडून गेली; गोपाल हागे यांचा ग्राउंड रिपोर्ट

crop loss: महापुरात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न वाहून गेले. हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले. आता प्रत्येक शेतात या नुकसानाच्या खुणा तेव्हढ्या दिसतात. कुठे सोयाबीन, कपाशी, हळदीचे पिक पुर्णपणे खरडलेले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com