Nuksan Bharpai : काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याचे कृषिमंत्री भरणे यांची माहिती

Dattatray Bharane: ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांमधील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आल्याचे कृषिमंत्रींनी सांगितले. मात्र, अनेक शेतकरी अजूनही या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com