Crop Insurance : अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

heavy rain crop loss: राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी सरकारने शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com