Nuksan Bharpai : मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार का?

farmers loan waiver: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यासाठी पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली होती.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com