Ativrushti Madat: मुख्यमंत्री फडणवीसांनी २ हजार २१५ कोटींची मदत कोणाला दिली?

Crop loss compensation: जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता.२३) शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com