Farmer Karjmafi: मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी कोणत्या मुहूर्ताची वेळ पाहतायत?

heavy rain crop loss: राज्यात सध्या अतिवृष्टीने मोठा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार खरीप हंगामात तब्बल ८६ लाख हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com