Ativrushti Madat GR: ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील नुकसानीसाठी २ हेक्टरच्या मर्यादेत मिळणार मदत

crop loss assistance Maharashtra: राज्य सरकारने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या शेतीपिकांसाठी ४०६ कोटी ५० लाख ३७ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी (ता. १५) जाहीर केला गेला.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com