Farmer Crisis: पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके वाळत आहेत. आता पाऊस पडला तरी उत्पादनातील घट निश्चित आहे. असे असताना १४ सप्टेंबरपासून पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने सरकार दुष्काळाच्या विषयाला स्पर्श करायलाही तयार नाही.
Government Waiting for Rain as Kharif Crops Wither Amid Drought-Like ConditionsAgrowon