Maharashtra Drought Situation: दुष्काळात सरकारचे डोळे आभाळाकडे

Farmer Crisis: पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके वाळत आहेत. आता पाऊस पडला तरी उत्पादनातील घट निश्‍चित आहे. असे असताना १४ सप्टेंबरपासून पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने सरकार दुष्काळाच्या विषयाला स्पर्श करायलाही तयार नाही.
Maharashtra Drought Situation
Government Waiting for Rain as Kharif Crops Wither Amid Drought-Like ConditionsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com