Farmer Empowerment: सरकारला खरोखरच या देशातील जनतेच्या अन्नसुरक्षेची, तसेच ती ज्यांच्या कष्ट अन् मेहनतीवर टिकून आहे अशा शेतकऱ्यांची चिंता असेल, तर त्यांनी शेती किफायती ठरून शेतकरी आर्थिक सक्षम होतील, अशा धोरणांचा अवलंब करायला हवा.
Importance of farmer empowerment for food securityAgrowon