द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. द्राक्षापासून रस, सरबत, वाइन, जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मणूका तयार करतात. आरोग्याच्या दृष्टीने द्राक्षाचे अनेक फायदे आहेत. द्राक्ष हे अल्पकाल टिकणारे फळ आहे. काढणीनंतर फक्त पाच ते सहा दिवस ती चांगली राहतात. जगाभरातील द्राक्ष उत्पादक फक्त वाइन बनविण्यासाठी द्राक्ष उत्पादन घेतात. फारच थोड्या देशांमध्ये ताजी द्राक्ष खाण्यासाठी वाढविली जातात. द्राक्ष नाशवंत फळ असल्यामुळे त्यांची काढणीनंतर त्वरीत विक्री करणे गरजेचे असते. विक्री करण्यास उशीर झाल्यास द्राक्ष खराब होतात. परिणामी, चांगला दर मिळत नाही. द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. द्राक्षापासून रस, सरबत, वाइन, जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मणूका तयार करतात. आरोग्याच्या दृष्टीने द्राक्षाचे अनेक फायदे आहेत. बेदाणा
औषधी गुणधर्म
- गणेश गायकवाड, ९८५०२३६३८० (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.