Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष
Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे पाणी लोकांना मिळणार तरी कधी?
DISHA Committee Meeting: कोट्यवधी रुपये खर्च करूनही लोकांना पाणी मिळत नसेल तर पाणी मिळणार कधी, असा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील खासदारांनी दिशा समितीच्या बैठकीत व्यक्त केला.

