Water Shortage: सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र
Satara Pani Tanchai: एप्रिल महिना सुरू होताच सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. कडक उन्हामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने जिल्ह्यातील अनेक गावे आणि वाड्यांना आता पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
Water scarcity in Satara district MaharashtraAgrowon