Water Scarcity: पाणीटंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या ३३८ वर
Marathwada Paniprashna: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना नांदेड, बीड, लातूर व धाराशिव या सहा जिल्ह्यांतील सुमारे ३३८ गावं वाड्यांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
Water Crisis Deepens Despite Monsoon in MarathwadaAgrowon