Groundwater Recharge: जलपुनर्भरणातून भूजल पातळी वाढीस होईल मदत
Sangli Patbandhare Vibhag: सांगली जिल्ह्यातील नद्या बारमाही नसून त्या प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जलपुनर्भरणाची आवश्यकता आहे. यामुळे भूजल पातळी वाढीस मदत होईल.
Farmers and Citizens Urged to Participate in Water InitiativeAgrowon