Agriculture Innovation: ऊर्जा, पाणी आणि शेती यांचे एकत्रीकरण ही भविष्यातील हरित अर्थव्यवस्थेची गरज आहे. भारतात ७६ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली आहे, परंतु शेतीत ७० टक्के पाण्याचा वापर होतो. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर अत्यावश्यक आहे.