Water Crisis Management: टंचाईवर मात करण्यासाठी पाणी जपून वापरा : मुख्यमंत्री
Use Water Wisely: राज्याच्या विविध धरणांमध्ये सुमारे ६५३. ६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मंगळवारी (ता. २२) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता.
Use Water Wisely to Avoid Future Scarcity: CMAgrowon