Viksit Maharashtra 2047: ‘विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत भूजल बळकटीकरणावर भर’
Rural Water Development: सध्या राज्य सरकारच्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ दस्तऐवजात भूजल व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे प्रभारी आयुक्त डॉ. विजय पाखमोडे यांनी दिली.