Crop Damage : पावसाच्या खंडाने विदर्भातील पिके संकटात

Maharashtra Agri : नागपूर पावसाच्या दीर्घ खंडामुळे विदर्भातील खरीप पिकांवर संकटाचे सावट गडद झाले आहे. कापसाची शाखीय वाढ थांबली असून, फुलोरा अवस्थेतील पिकाला पाण्याची नितांत गरज आहे.
Crop Damage
Agricultural drought scare in eastern Maharashtraagrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com