Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करा : ठाकरे

Drought Relief: ‘‘सरकारला लाज, लज्जा, शरम असेल तर त्यांनी तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात मदत मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील,’’ असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
Maharashtra Drought
Uddhav Thackeray Warns of Continued Fight for Farmers’ ReliefAgrwon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com