Tiger Death Issue: राज्यातील ११० वाघांच्या मृत्यूंना मनुष्य जबाबदार
Human Wildlife Conflict: राज्यात गेल्या १२ वर्षांत राज्यात २९८ वाघांचा मृत्यू असून, त्यापैकी किमान ११० मृत्यू पूर्णपणे टाळता येण्याजोग्या मानवी कारणांमुळे झाले, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत करण्यात आला आहे.
Tiger deaths in Maharashtra last 12 years reportAgrowon