Ground Water Level: हवामान तज्ज्ञांच्या सल्ल्यामुळे अंदाजानुसार खरीप हंगामावर एल निनोजे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा पावसाची शक्यता सरासरीपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत आपल्याला पावसाच्या पाण्यच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करायला हवे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवायला हवे.