Solapur Flood: पुराच्या पाण्याने आयुष्याची घडीच विस्कटली...

Farmer Crisis: ‘‘त्या दिवशी पाण्याचा लोंढा इतका प्रचंड होता, की बघता बघता सगळं काही वाहून गेलं... गाई, म्हशी, घर, शेती सगळं-सगळं...गेलं. पुराच्या या पाण्यानं ते वाचवण्याची संधीच दिली न्हाई, हतबल होत पाहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही, सायेब, या पाण्यानं आमच्या आयुष्याची पुरती घडीच विस्कटली...’’
Flood Issue
Flood IssueAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com