Farmer Pending EKYC: कर्जमाफीस पात्र दहा हजारांवर शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण
Maharashtra Karjmafi Update: सातारा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ३१ हजार ५५६ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. अद्यापपर्यंत २१ हजार ११ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली असून, दहा हजार ५४५ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही.