Maharashtra Sugar Industry: साखर कारखान्यांनी क्षमतेऐवजी तंत्रज्ञान, कार्यक्षमता वाढवावी; जयंत पाटील यांचा ‘डीएसटीए’च्या अधिवेशनात सल्ला

Jayant Patil Statement: साखर उद्योगात उभ्या राहिलेल्या नवनवीन आव्हानांमुळे साखर कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यताच घटली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गाळप क्षमता वाढविण्यापेक्षा यापुढे तंत्रज्ञान व कार्यक्षमता वाढीवरच कारखान्यांनी भर द्यावा, असा सल्ला माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिला.
Jayant Patil on sugar industry challenges
Jayant Patil advice to Maharashtra sugar millsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com