Agriculture Education: विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग देश स्वयंपूर्णतेसाठी करावा : मंत्री सुरेश प्रभू
Self Reliant India Students: देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा १४ टक्के असला तरी, उर्वरित ८६ टक्के सेवा आणि उत्पादन क्षेत्र हे कृषीवरच अवलंबून आहे. बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
Students Urged to Use Knowledge for Self-Reliant IndiaAgrowon