Banana Crop Damage: वादळ, गारपिटीचा केळी पिकास दर वर्षी मोठा तडाखा
Storm Protection Banana: खानदेशात केळी पीक हे नैसर्गिक समस्या, रोगराई व खरेदीदार, व्यापाऱ्यांची मनमानी अशा गर्तेत सापडलेला असतानाच दर वर्षी पिकास गारपीट, वादळाचा मोठा तडाखा बसत आहे. त्यामुळे दर वर्षी पिकाची ३०० ते ४०० कोटी रुपयांची हानी होत आहे.