Soybean Crop Loss: सोयाबीनचे ८.८४ टक्के क्षेत्र धोक्यात

SOPA Soybean Report: देशातील सोयाबीनचे क्षेत्र यंदा वाढले असले तरी ८.८४ टक्के क्षेत्रावरील पीक पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील पावसाच्या खंडाचा हा परिणाम आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) १५ सप्टेंबरच्या पीक आढाव्यात हा अंदाज वर्तवला आहे.
Soybean production forecast for Maharashtra
Maharashtra soybean yield decline due to rain shortageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com