Water Storage Update: मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात देशातील धरणे भरत असताना दक्षिण भारतात मात्र उलटे चित्र आहे. केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, दक्षिणेतील ५० मोठ्या प्रकल्पांतील साठा क्षमतेच्या ५४.५२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच वेळी तो ८९ टक्के होता.
Monsoon 2026 impact on South India dam storageAgrowon