Farmers Flood Relief: पूरग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्नेहवन’ सरसावले

Ashok Deshmane: ‘स्नेहवन’ ही पुण्यातील संस्था राज्यातील पूरग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व संगोपनाची जबाबदारी सांभाळत आहे. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून अर्चना आणि अशोक देशमाने या दांपत्याने हे सामाजिक कार्य उभारले असून सध्या १५ जिल्ह्यांतील ७० मुले येथे शिकत आहेत.
Farmers Flood Relief
Farmers Flood ReliefAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com