Shiv Bhojan Thali: शिव भोजन थाळी’ योजना सुरूच राहणार; सरकारकडून ५५ कोटींची अतिरिक्त तरतूद
Maharashtra Government Scheme: राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू असलेली ‘शिव भोजन थाळी’ योजना बंद होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.