Farmer Crisis: शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर; दुर्लक्ष करून चालणार नाही : शरद पवार
Sharad Pawar: शेतकरी संकटात असून कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहेत, त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Sharad Pawar on farmers issues in MaharashtraAgrowon